देशाचे नाव बदलणारे विधेयक म्हणजे जुने मुर्दे उखरून काढणे – प्रा. प्रज्ञानंद थोरात

देशाचे नाव आता ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ करण्यासाठी केंद्र सरकार मधे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी…

“मणिपूर घटना : भारतासाठी कलंक”- प्रा. डॉ. एम. आर. इंगळे

मणिपूर येथे एका अमानवी, पाशवी, क्रूर, हैवानालाही लाजवेल अशा नीच प्रवृत्तींनी दोन महिलांची नग्न धिंड काढून…

शाळेत मला का ? दुर बसविले जाई – प्रा. राहुल गोवर्धन माहुरे

युजीसी ने आता नेट-सेट उत्तीर्ण उमेदवार चं सहाय्यक प्राध्यापक पदासाठी १ जुलै २०२३ पासुन पात्र आहेत…

“तुघलकी शासन निर्णय : बेरोजगारांनो जागे व्हा…”- डॉ. एम. आर. इंगळे

नुकताच शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याचा शासन निर्णय घेतला. या शिक्षकांना…

द महाराष्ट्र एंड गुजरात स्टोरी! – राजेंद्र पातोडे

सुदिप्तो सेन दिग्दर्शित द केरला स्टोरी या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू आहे. तमिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला…

बाळासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीपुरक राजकारणाचा उंचावता आलेख – राजेंद्र पातोडे

बाळासाहेब आंबेडकर ह्यांचा १० मे रोजी वाढदिवस आहे.बाळासाहेब आणि स्वाभिमान हे समानार्थी शब्द आहेत.४२ वर्षात ज्या…

संयुक्त महाराष्ट्र, कामगार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर – राजेंद्र पातोडे

त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. ‘मुंबईसह…

आंबेडकरी चळवळीतील लोककवी उत्तमदादा फुलकर यांचे दुःखद निधन

आंबेडकरी चळवळीतील प्रबोधनाचा आवाज थांबला – उत्तमदादा फुलकर यांच्या स्मृतींना उजाळा देणारा लेख, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

अजून किती साहेबराव करपे ? – संतोष अरसोड

२० मार्च १९८६ या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण हे गाव प्रचंड आक्रोश करीत होते. नागपूर-जिंतूर या…

महाराष्ट्रातील तिसरी शक्ती….!- भास्कर भोजने

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी १९८० पासून राजकीय पटलावर कामाला सुरुवात केली १९८३ ला भारिप ची स्थापना…